
कर्मचा—यांच्या मुलींच्या नावाने 25 हजार रूपयांची ठेव: डिव्हीपी समुहाचा अभिनव उपक्रम
कामगारांना मिळतो आपघाती विमा
रिपोर्टर: धाराशिव साखर कारखाण्याच्या आठव्या गळीत हंगामाचा शुभंरभ महाराष्ट्र राज्य शिखर बॅंक मुंबई चे प्रशाकीय संचालक अविनाश महांगावकर यांच्या हास्ते पार पडला.
यावेळी कारखाण्याचे चेअरमन अभिजीत पाटील,आमदार कैलास पाटील,जिल्हा अधिकारी मागोकुळमवारे,कळंबच्या तहसीलदार लटपटे,मोहोकर,सरपंच मैदांड,साठे,चरण पाटील,सुनिल पाटील,हिम्मत पाटील यांच्यासह डिव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी_संचालक आधिकारी,कर्मचारी,शेतकरी,ऊस वाहतूक तोडणीदार उपस्थित होते.त्याच बरोबर कार्यकारी संचालक अमर पाटील,संचालक भागवत चौगुले, संतोष कांबळे,संदीप खारे,आबासाहेब खारे,रणजित भोसले,सुहास शिंदे,संजय खरात,विकास काळे,अभिजीत कदम,दिपक आदमिले,सुरेश सावंत,जयंत सलगर,दिनेश शिळ्ळे,सत्यजित फडे अदि संचालक उपस्थित होते.
यावेळी कारखाण्याचे चेअरमन अभिजीत पाटील बोलताना म्हणाले की

आमची बॅंक डिव्हीपी समुहाच्या पाठीमाघे कायम उभी राहणार:महागांवकर
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बॅंकेचे प्रशासकीय सदस्य अविनाश महागांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतेवेळी कारखानदारीमध्ये व्यवहार हा महत्वाचा भाग असून डिव्हीपी समूहाने हाच मोठा भाग जपण्याचे काम केले आहे.म्हणूनच बॅंक डिव्हीपी समूहावर विश्वास ठेवत आहे. दोन वर्षात तीन साखर कारखाने उभा करूण उंच भरारी घेण्याचे काम डिव्हीपी समूहाने केले आहे.पुढील काळात बॅंक आणि आम्ही सर्व डिव्हीपी समूहाच्या पाठीशी कायम उभे असल्याचे सांगीतले.
0 टिप्पण्या