रिपोर्टर: बीड जिल्ह्यातील केज तालुका येथील रहिवासी संजय ताकतोडे यांनी मातंग समाजाला अ ब क ड नुसार वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी दि ५ रोजी बिंदूसरा नदीमध्ये जलसमाधी घेतली आज तीन दिवस झाले तरी त्यांची अंत्यविधी झालेली नाही म्हणून फडणवीस सरकारचा निषेध म्हणून रास्तारोको करून तीव्र विरोध करत घोषणाबाजी केली यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत तीव्र शब्दांत व्यक्त केले
